सामाजिक
-
प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर पथनाट्याद्वारे जनजागृती !
जळगाव/अमळनेर दि.१० (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताह दि.५ ते…
Read More » -
विचार वारसा फाउंडेशनतर्फे १५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
जळगाव दि.४ (जनसंवाद न्युज) : येथील मेहरूण परिसरातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी दि. १ जून रोजी…
Read More » -
महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे तर अध्यक्षपदी माधव बावगे यांची एकमताने निवड
शहादा, दि. ३१ (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत शनिवारी दि. ३१…
Read More » -
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम वर्षभराच्या आत सुरु करणार.- आ. राजू मामा भोळे
जळगाव, दि.१५ (जनसंवाद न्युज): सार्वजनिक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी महाबळ येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात संभाजी…
Read More » -
साखरपुड्यात भेट म्हणून आलेली 1 लाख 2 हजार रूपयाची रक्कम दिली सैनिकांसाठी
जळगाव, दि.11( जनसंवाद न्युज): राष्ट्रसेवेचा वारसा हा फक्त गणवेशापुरताच मर्यादित न ठेवता, तो जीवनपद्धती म्हणून जपणारे आणि पुढील पिढीकडे सुपूर्त…
Read More » -
भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम
जळगाव, दि. 9 (जनसंवाद न्युज): भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमधील दहशतवादांच्या तळांवर हल्ला करून दहतशतवादाच्या विरोधातील ओपरेशन सिंदूर यशश्वीरित्या राबविले. भारतीय…
Read More » -
सै. नियाज अली भैय्या फौंडेशन तर्फे पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ अतिरेक्यांची प्रतिमा दहन
जळगाव, दि. 27 (जनसंवाद न्युज): आपल्या भारत देशाने कधीही, स्वतःहून कोणावरही हल्ला केलेला नाहीये. असे असतांना सुध्दा आपला शेजारील देश…
Read More » -
जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशन ची स्थापना
जळगाव, दि.२६ (जनसंवाद न्युज): जिल्ह्यातील रक्तदात्यांना संघटित करून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याच्या पवित्र उद्देशाने जळगाव जिल्हा रक्तदाता…
Read More » -
अयाज मोहसीन यांची इलेक्ट्रॉनिक डिजिटल मिडीया जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड
सांगली, दि.13 (जनसंवाद न्युज): मिरज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे राज्यस्तरीय अधिवेशन मोठया थाटात पार पाडले. यावेळी मंत्री चंद्रकांत दादा…
Read More » -
तीर्थंकर प्रभू महावीर यांचे सिद्धांत आचरणात आणण्याची गरज.- शांतीलाल मुथा
जळगाव, दि.10 (जनसंवाद न्युज): वर्तमान परिस्थितीत सर्वात जास्त गरज असेल तर ती म्हणजे भगवान महावीरांचे विचार आणि सिद्धांत आज सर्वांनी…
Read More »