राजकारण
-
उद्योग राहू द्या महाराष्ट्राला…! तुम्ही जा गुजरातला….!
जळगाव, दि. 7 (जनसंवाद न्युज): सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा हातातील हक्काचा रोजगार कमी…
Read More » -
अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजार वरून १५ हजार
लातूर, दि. 30 (जनसंवाद न्युज): राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यातील उदगीर…
Read More » -
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कंडारी, रायपूर गावातील असंख्य तरुणांचा शिवसेनेत प्रवेश
जळगाव, दि. 28 (जनसंवाद न्युज): जळगाव ग्रामीण मतदार संघातील कंडारी व रायपूर येथील असंख्य तरुणांनी आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री…
Read More » -
महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी लढवणार विधानसभेच्या 288 जागा
जळगाव, दि. 26 (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी हि २०२३ साली स्थापन झाली आहे, या पक्षाचे सर्व जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत.…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस सेवा सुरू करावी मनसेची मागणी
जळगाव, दि. 23 (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्या…
Read More » -
कष्टकरी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी कटीबद्ध.- आमदार राजुमामा भोळे
जळगाव, दि. 22 (जनसंवाद न्युज): येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडलतर्फे बांधकाम कामगार महिला व पुरुषांसाठी मोफत…
Read More » -
राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम सुरू
जळगाव, दि. 13 (जनसंवादन्युज) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांवर नियंत्रण राहण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून…
Read More » -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन.
जळगाव, दि.12 (जनसंवाद न्युज): वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर…
Read More » -
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन
जळगाव दि. 9 (जनसंवाद न्युज) महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज संध्याकाळी 9 सप्टेंबर रोजी जळगाव विमानतळावर आगमन झाले. राज्याचे…
Read More » -
आमदार राजूमामा भोळे व माजी महापौर सौ. सीमाताई भोळे यांनी वाघूर धरण 100 टक्के भरल्याने केले जलपूजन.
जळगाव, दि. 4 (जनसंवाद न्युज): जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे 100 टक्के पूर्ण भरले…
Read More »